जैवविविधतेने समृद्ध असलेल्या भीमाशंकरच्या जंगलात अंजनी माशीचे घरटे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. या माश्या एकत्र कुटुंब पद्धतीने एकाच घरट्यात वेगवेगळे विभाग करून राहतात. ...
गणेशोत्सवाची सांगता झाली. लगोलग आता नवरात्रौत्सवासाठी संपूर्ण मुंबापुरी सज्ज झाली आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच यंदा नवरात्रौत्सव मंडळेही सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. ...
वांद्रे ते खारदरम्यान असलेली एक पाऊलवाट तोडून काम मार्गी लावल्यानंतरही स्थानिकांच्या विरोधामुळे अद्यापही पाचवा मार्ग पश्चिम रेल्वेकडून सुरू करण्यात आलेला नाही. ...
जगाच्या तुलनेत भारत विविध क्षेत्रांत प्रगती साधत आहे. अनेक बाबींत आपला देश पुढे आहे. स्वच्छता राखण्यातही आपण पुढे असावे, यासाठी मुंबईकरांनी कचऱ्याचे सुयोग्य नियोजन करून ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एमएमआरडीएच्या दोन मेट्रो मार्गांचे भूमिपूजन रविवारी पार पडले. या मेट्रोमार्गांचे भाडे १0 ते ३0 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आले आहे. ...
किडनी निकामी होण्याऱ्या रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे; आणि अशा रुग्णांना रक्त शुद्धीकरण (डायलेसिस) सेवा पुरेशा प्रमाणात तसेच वेळेत उपलब्ध होत नाहीत. ...