ठाण्यात वाहनांची नोंदणी १७ लाख ८४ हजार ८४९ झाली आहे. त्यामुळे शहरात वाहनांची वर्दळ वाढली आहे. ठाणे शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ...
जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले असून जिल्ह्यात सरासरी ७४.२७ टक्के मतदान झाले. ...
कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीत खारी अंबिवली ग्रामस्थानी १४ वर्षांनंतर मतदान करून आपल्या हाताला शाई लावली. ...
मारेगाव आणि झरी येथे रविवारी नगरपंचायतीसाठी उत्साहात आणि शांततेत मतदान पार पाडले. पहिल्याच निवडणुकीमुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. ...
२७ गावातील लोकांनी गेल्या ३२ वर्षांतून प्रथमच मतदानाचा हक्क बजावून मनपा की स्वतंत्र नगरपालिका या बाबतचा फैसला मतदान यंत्रात बंद केला. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकमेकांपासून फारकत घेतलेल्या भाजप-शिवसेनेसह आघाडी आणि मनसे, बविआ, रासप, बसपा, एमआयएम, अपक्ष आदींच्या उमेदवाराचे भवितव्य ठरविणारे मतदान रविवारी पार पडले ...
होत असलेला अन्याय दूर करावा, या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची सांगता पाचव्या दिवशी झाली. ...
ग्रामीण जनतेच्या आरोग्यासाठी शासनाने निरनिराळ्या उपक्रमांना सुरूवात केली. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने ‘डॉक्टर तुमच्या गावी’ या योजनेचा प्रारंभ केला होता. ...
जिल्ह्यात दूर अंतरावर असलेल्या रेशन दुकानांची तपासणी अपवादानेही होत नसल्याने परवानाधारकांचे चांगलेच फावत आहे. ...
पनवेल तालुक्यामधील वीजचोरी थांबविण्यासाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. तळोजासह नऊ गावांमध्ये धाड टाकून वीजचोरीच्या २७८ घटना उघडकीस आणल्या आहेत ...