दिवसभराच्या अस्थिर परिस्थितीनंतर सत्राच्या अखेरीस जोरदार खरेदी झाल्यामुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २0४.४६ अंकांनी वाढून २७,२१४.६0 अंकांवर बंद झाला. ...
सोने आणि चांदी यांना गेल्या दोन दिवसात मिळालेली झळाळी शुक्रवारी कमी झाली. व्यापाऱ्यांकडून कमी मागणी झाल्याने सोने दहा ग्रॅममागे १५० रुपयांनी, तर चांदी किलोमागे १६० रुपयांनी घसरली. ...
मोबाईलवरील कॉल ड्रॉपच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आता कॉल ड्रॉपसाठी ग्राहकाला प्रति कॉल एक रुपयाची भरपाई देण्याचे आदेश दूरसंचार नियामक प्राधीकरणाने दिले ...
दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे वर्षाकाठी राज्यभरात लाखो हेक्टर क्षेत्र बाधित होत आहे. गत पाच वर्षात राज्यातील २ कोटी ७८ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना नैसर्गिक ...