कुख्यात दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तय्यबा'चे चार दहशतवादी भारतात घुसले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 'निशाण्यावर' असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. ...
महाराष्ट्राप्रमाणे जगभरातील वातावरणही सध्या बदलत्या हवामानाच्या काळजीने काळवंडलेले आहे. सर्वत्र चर्चा आहे ती, चक्रीवादळांची, वादळी पावसाची, लांबलेल्या दुष्काळाची, उष्णतेच्या लाटांची आणि बर्फवृष्टीची. या सर्व घटनांच्या मुळाशी जागतिक तपमानात होत असलेल ...
पुरस्कार मिळाले म्हणून इथंच का थांबू? अजूनही मला नव्या जागा हाका मारतात, नव्या गोष्टी शिकाव्याशा वाटतात, त्या मी शिकतोही, संगीत कुठं थांबतं का? ख्यातनाम संगीतकार ए. आर. रहमान यांच्याशी संवाद ...
एवढा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पण कुठे कसली गडबड नाही, कसला गोंधळ नाही, मोठमोठय़ा रांगा नाहीत, आरडाओरडा नाही, वचावचा भांडणं नाहीत.. सगळं कसं शांत. निवांत. सुशेगात! जो भेटे तो म्हणो, ‘अजिबात गर्दी नाही’. .पण जगभरच्या सिनेमाची मस्त मैफल जमलेली अस ...
नागरिकांसमोर चर्चेसाठी ठेवलेला प्रारंभिक मसुदा मागे घेण्याची नामुष्की महाराष्ट्र सरकारवर ओढवली असली, तरी नव्या शैक्षणिक धोरणावरचे राष्ट्रीय मंथन अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि ते सुरू आहे! आपल्या मुलांच्या भविष्यावर परिणाम करणा:या या महत्त्वाच्या राष्ट् ...
शाळा सहा तासांची हवी की आठ तासांची चालेल? सकाळी असावी की दुपारी? मधल्या सुट्टीनंतर किती अभ्यास असावा? अख्खा वेळ वर्गातच बसून राहावं, की थोडं बाहेरही उधळावं? ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज सकाळी 'कृष्णकुंज' येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्बल अडीच तास भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. ...