विद्यापीठ तसेच सर्व संलग्नित महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्था यांच्या आवारामध्ये शांतता राहील तसेच इतरांच्या भावना दुखावणारे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणारे ...
सहकार खात्याने रुपी को-आॅपरेटिव्ह बँक डबघाईला आणण्यासाठी तत्कालीन संचालक व अधिकाऱ्यांना दोषी ठरविले. त्यासंदर्भातील चौकशी अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर वसुलीची ...
त्र्यंबकेश्वर मंदिरात शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना येथील स्थानिक महिला व गावकऱ्यांनी माझ्यासह भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, गोंधळ घातला. ...
दोन तरुणी बालगंधर्व पुलावरून जात असतात... दोन तरुण त्यांची छेड काढतात... अशीच घटना कोथरूड परिसरात घडते... दोन्ही ठिकाणांवरील तरुणी मदतीसाठी पोलिसांच्या ‘प्रतिसाद ...
क्षारयुक्त व दूषित पाण्यापासून मुक्तता मिळावी म्हणून निरगूडसर गावात सुरू केलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून २५ गावांना आता शुद्ध पाणी मिळत आहे. या माध्यमातून अवघ्या ...
पंक्चर काढणाऱ्यांकडून वाहनचालकांची आर्थिक लूट होत आहे. बनावट कंपन्यांच्या ट्यूब ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहेत. त्या ट्यूब कमी कालावधीत खराब होत असल्याने फसवणूक ...
शहरात गर्भपाताचे प्रमाण वाढत असून, ही बाब चिंताजनक बनली आहे. वर्षाला सुमारे १३ हजार गर्भपात होत आहेत. महिलांच्या आरोग्यासह गर्भपात करण्यासाठीच्या कारणांकडे गांभीर्याने ...
१९६५ च्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या युद्धातील वीरांचा सन्मान करून तसेच कुठल्याही झाडाला न कापता सुका कचरा गोळा करून होळीचे दहन करण्यात आले. ...