विजेच्या बचतीसाठी लोकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत महावितरण कंपनीकडून भंडारा जिल्ह्यात दोन लाख लोकांना एलईडी बल्बचे वितरण करणार आहे. ...
अचलपूर येथे सामान्य परिवारात जन्मलेल्या आणि तरुणांची प्रेरणा ठरणाऱ्या विलास कथे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भक्तीधाम चांदूरबाजार येथे गौरव केला. ...