मुंबई शहर आणि उपनगरातील भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील तीन वर्षांत भटक्या श्वानांनी तब्बल सुमारे सव्वादोन लाख लोकांना दंश केला असून, यात मृत्यू झालेल्यांचा आकडा १६ एवढा आहे. ...
मुंबईतील पहिल्या मेट्रोच्या वाढीव भाडेवाढीबाबत केंद्र सरकारने नेमलेली मुंबई मेट्रो वन दरवाढ निश्चित समितीने (फेअर फिक्सेशन कमिटी) आक्षेप घेणाऱ्या मुंबईकरांचे मत लक्षातच ...
कोथरूडमधील डावी भुसारी कॉलनीमधील एका गादी कारखान्याला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. ...
कोथरुडमधील डाव्या भुसारी कॉलनीमधील गाद्यांच्या कारखान्याला तसेच मयुरेश डायनिंग हॉलला लागलेल्या आगीमध्ये चार निष्पाप कामगारांचा बळी गेला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ...