वाढते नागरीकरण आणि लोकसंख्येमुळे राज्य सरकार एमएमआरडीए क्षेत्रातील अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर आणि नवीन पनवेल उलवे या भागासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याचा विचार करत आहे. ...
स्वतंत्र विदर्भाची मागणी करणा-या भाजप आणि राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणेंवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका केली आहे. ...
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे पाकिस्तानात आगमन झाल्यानंतर काहीवेळातच त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिवट करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. ...