पुरुष आणि महिला गटाची टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात पुढील वर्षी ८ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत होणार आहे. नागपूरसह आठ शहरांत २७ दिवस पुरुष गटात ३५ आणि महिला गटात २३ सामने खेळविले जातील. ...
मुंबई एन्ट्री पॉइंटवरील पाच टोलनाके टोलफ्री करण्याबाबत शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही ...
सौदी अरबियात भारताचे राजदूत म्हणून मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवर करण्यात आली आहे. ...
स्मार्ट सिटीच्या नावाखाली राज्य सरकारने केंद्राच्या निकषांत बदल करून १०० पैकी सर्वाेच्च गुण मिळालेल्या शहरांना डावलण्यात आले असून, कमी गुण मिळालेल्या शहरांची निवड केली गेली ...
सिवान जिल्ह्यात ११ वर्षांपूर्वी अॅसिड हल्ल्यात दोन भावांच्या निर्घृण हत्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन आणि इतर तिघांना शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली ...