नेरळ बस स्थानकात दरवर्षी पावसाचे पाणी अडून बस स्थानकाला तलावाचे स्वरूप येते. त्यामुळे हजारो प्रवाशांना पाण्यातून व चिखलातून प्रवास करावा लागतो. यासंदर्भात ‘नेरळ बस ...
तालुक्यातील रेवस येथील शेतकऱ्याकडून विहिरीवर विद्युत मीटर लावण्यासाठी साडेतीन हजार रु पयांची लाच घेणाऱ्या विद्युत वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याला अटक करण्यात आली. ...
आदर्श पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शाळांचा आदर्श जिल्ह्यातील उर्वरित शाळांनी घ्यावा आणि राज्यामध्ये शिक्षणाच्याबाबतीत चांगला आदर्श निर्माण करावा, असे आवाहन ...
आधारवाडी येथील रमाबाई आंबेडकरनगरातील बैठ्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर तेथील बांधकाम जमीनदोस्त केल्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकात काम करीत ...
महापालिका निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपली असल्याने ‘झोपडपट्टीमुक्त ठाणे’ हा संकल्प सिद्धीस नेण्याकरिता यापुढे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणासमोर (एसआरए) मंजुरीच्या ...
जिल्ह्यातील आदिवासींना उपजीविकेसाठी सामूहिक वनहक्क मिळून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, या हेतूने ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी प्रत्यक्ष सुनावणी घेऊन मुरबाड ...