वांद्रे- वरळी सी लिंकवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाकरिता ३ मे रोजी रात्री १० ते ४ मे रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत ...
स्वा तंत्र्यलढ्याच्या काळात, १९२० पासूनच काँग्रेसने लावून धरलेली आणि दार कमिशन, नेहरू-पटेल-पट्टाभिसीतारामय्या (जेव्हीपी) आयोग व भाषावार प्रांत रचना समिती या साऱ्यांनी एकमुखाने ...
निरंकुश सत्ता हाती आली तरी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे वर्तन बदललेले नाही. काँग्रेस पक्ष, काँग्रेसचे नेतृत्व आणि खास करून गांधी कुटुंबीयांविरुद्ध आरोप करण्याचे जुने हातखंडे भाजपा नेत्यांनी ...
देशातील मराठा, पटेल, जाट, गुर्जर, कापू व तत्सम सधन, सवर्ण जाती ओबीसींसाठी राखीव असलेल्या आरक्षणात वाटा मागण्यासाठी जे हिंसक आंदोलन गेल्या काही वर्षांपासून करीत आहेत ...
सरकारच्या निर्णयांपेक्षा न्यायालयाचे निर्णय लोककल्याणकारी असतात, हे वास्तव आहे. सरकार नागरिकांसाठी काहीच करत नसेल, तर न्यायालयाने नागरिकांविषयीच्या आपल्या घटनात्मक जबाबदारीतून अलिप्त राहावे का? ...
युसूफ पठाण व आंद्रे रसेल यांनी मोक्याच्या वेळी केलेल्या जबरदस्त फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) ५ विकेटनी विजय मिळवताना रॉयल चॅलेंजर्स ...
गेल्या लढतीत गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला असला तरी गुणतालिकेतअव्वल स्थानावर असलेला गुजरात लायन्स संघ ...
आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व भारतीय खेळाडूनेच करावे, हेच योग्य आहे. काहींचे मत असे आहे, की सर्वांत योग्य व्यक्तीकडे संघाचे नेतृत्व सोपवायला पाहिजे, मग तो खेळाडू कुठल्याही ...