एकीकडे देशात स्वच्छता अभियान राबवण्यात येत असताना चेंबूरच्या साईबाबा नगरात पालिकेच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे ...
नवी मुंबईमधील झोपडपट्टी परिसरातील शाळांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पत्र्याचे शेड, समाजमंदिर व झोपडीमध्ये तीन शाळा भरविण्यात येत असून त्यामध्ये २२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ...