‘बेशरम को काहे की शरम’ अशी म्हणच असल्याने परराष्ट्र सचिव एस.जयशंकर यांनी भले कितीही आवाहन केले आणि त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लोकानी भारतात दहशतवाद माजविणारे ...
एखादे नवे तंत्रज्ञान प्रयोगशाळेत विकसित करणे एकवेळ सोपे होईल, मात्र ते तंत्रज्ञान उद्योगापर्यंत पोहचविणे आणि व्यावसायिक उपयोगात आणणे २० पटीने कठीण असते. ...
मद्यपींच्या आरोग्यावर घातक परिणाम संभवू शकतो, या कारणास्तव एक एप्रिलपासून प्लास्टिक बाटल्यांमधून दारू विकण्यावर बंदी घालण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. ...
गावात ग्रामपंचायतचा पॅनेल निवडून आणणे सोपे, पण दारुबंदी कायद्यातील विचित्र धोरणांमुळे बाटली आडवी करणे अवघड आहे याचा अनुभव सध्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा ...