शहरातील विविध भागांत गेल्या दोन दिवसांमध्ये सोनसाखळी चोरीच्या पाच घटना घडल्या. यामध्ये लाखोंचा ऐवज लंपास झाला आहे. एरव्ही, दुचाकीवरून येणारे सोनसाखळी चोर आता रिक्षातूनही ...
शहरातील विविध भागांत गेल्या दोन दिवसांमध्ये सोनसाखळी चोरीच्या पाच घटना घडल्या. यामध्ये लाखोंचा ऐवज लंपास झाला आहे. एरव्ही, दुचाकीवरून येणारे सोनसाखळी चोर आता रिक्षातूनही ...
दलित चळवळ आणि आंबेडकरी विचारधारेवर आधारित ‘जयभीम जयभारत’ या नाटकाला रंगभूमी सेन्सॉर बोर्डाने तात्पुरती मान्यता दिल्याने या नाटकाचा पहिला प्रयोग रविवारी कल्याणच्या ...
येथील तहसील कार्यालयावर सोमवारी श्रमजीवी संघटनेने बिऱ्हाड मोर्चा काढला होता. त्यात शेकडो आदिवासीबांधव उपस्थित होते. आदिवासी भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची ...
जनतेच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यातील विभागीय कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ...
साकडबाव पठारावर शेतीउपयोगी ३० जनावरे बॉटूलिझम विषबाधेने मृत पावल्याने शेतकरी चिंतेत असून त्यांचा व्यवसाय संकटात सापडला आहे. या विषबाधेवर रामबाण उपाय सापडत नसल्याने ...