विराट कोहलीच्या दमदार १३८ धावा आणि सुरेश रैनाच्या ५३ धावांच्या खेळीच्या आधारे चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ३०० धावांचे आव्हान ठेवले आहे. ...
तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी अडचणीत आलेला भारताचा फिरकीपटू अमित मिश्राला दिलासा मिळाला आहे. संबंधीत तरुणीने अमित मिश्राविरोधातील तक्रार मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. ...
मागील सरकारने अतिशय वेगाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणचे विभाजन केले. त्यामुळे विनाकारण दोन्ही राज्यांमध्ये तणाव दिसून येतो. मात्र या दोन्ही राज्यांचे ह्दय तेलगू आहे हे कोणी विसरू नये. ...
उत्तर भारतीय लोकांना नियम मोडण्यात 'आनंद आणि अभिमान' वाटतो असे वक्तव्य केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी केले असून त्यामुळे नवीन वाद उफाळला आहे. ...
एखाद्या व्यक्तीने कुत्र्याला दगड मारला तर त्याचा सरकारशी काय संबंध असे वादग्रस्त विधान करत व्ही. के. सिंग यांनी दलित हत्याकांडाचा सरकारशी संबंध जोडू नका असे म्हटले आहे. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसमोर नतमस्तक झालेल्या नेत्यांच्या पोस्टरमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचाही समावेश केल्यामुळे काँग्रेस पक्ष नाराज झाला आहे. ...
गात भारताची प्रतिष्ठा वाढली असून अनेक देश आता भारताशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यास उत्सुक आहेत असे सांगत सरसंघचालक मोहन भागवतांनी मोदी सरकारचे कौतुक केल. ...
छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वासाठी देशाच्या दुश्मनांशी दोन हात करणारे शिवसेनाप्रमुख यांच्या महाराष्ट्राला कोणीही सहिष्णुता शिकवू नये असा टोला उद्धव ठाकरेंनी टीकाकारांना लगावला. ...