उत्तराखंडमधील काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यामुळे, उद्या होणाऱ्या शक्तिपरीक्षेच्या मतदानात त्यांना भाग घेता येणार नाही ...
‘सैराट’ चित्रपटातील आर्चीचे पात्र वठवणाऱ्या अभिनेत्री रिंकू राजगुरू हिची लोकप्रियता शिगेला पोहोचली असून, तिची एक छबी टिपण्यासाठी तरुणाई झिंगाट होऊ लागली आहे. ...
राज्यभर निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जलसाक्षरता मोहिमेंतर्गत ‘लोकमत’ने घेतलेल्या जलमित्र अभियानास महाराष्ट्रातून जोरदार प्रतिसाद मिळत असून ...
चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोचे सदस्य हेन झेंग यांनी आज शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासंदर्भात मदत करण्याची इच्छा व्यक्त केली ...
किरकोळ कारणातून श्रीरामपूरमध्ये रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास भडकलेल्या दंगलीनंतर सोमवारी शहरातील वातावरण निवळले. मात्र, भीतीमुळे व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली नाहीत. ...
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात पाणी वाटपबाबत प्राधान्य कोणाला यावरून वातावरण तापले असताना आता सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करणे उद्योगांना अनिवार्य करण्यात येणार आहे ...
गोदावरी आणि प्राणहिता नद्यांवर तेलंगणमध्ये बांधण्यात येणाऱ्या मेडिगड्डा धरणाने महाराष्ट्र किंवा तेलंगणमधील एकही गाव किंवा घर पाण्याखाली जाणार नाही. ...