दादरीमधल्या बिसखडा गावातल्या मोहम्मद अखलाखची झालेली हत्या ही उस्फूर्त नसून हा पूर्वनियोजित हल्ला होता असा निष्कर्ष राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने काढल्याचे वृत्त ...
संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानकडून प्रयत्न सुरु असून या प्रयत्नांवर भारताचा प्रतिसाद निराशाजनक आहे असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मांडले आहे. ...
दलितांच्या एका कुटुंबाला जाळण्याची नृशंस घटना येथील सुनपेड गावात मंगळवारी घडली, यामध्ये अडीच वर्षे आणि ११ महिने वयाच्या बहीण भावांचा होरपळून मृत्यू झाला ...
नोबेल पुरस्कार विजेती युसूफजाई मलालाने दहशतवादाविरोधात लढा दिला असून ती भारतात आल्यास शिवसेना तिचे स्वागतच करेल असे स्पष्टीकरण शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहे. ...