मतदान करणे हा लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणे आवश्यक आहे. कारण एका बहुमूल्य मतदानाने भारतीय लोकशाही अधिक बळकट होईल. ...
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबादेवाच्या पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरीत दोन दिवस भरलेल्या गाढवांच्या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे. ...