महात्मा जोतिबा फुले यांनी ग्रंथकार सभेला लिहिलेल्या पत्राचा संदर्भ देऊन धारावीच्या झोपडपट्टीत ‘‘सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही, कोशिश है की सूरत बदलनी चाहिए ...
मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांचे हुकमी एक्के म्हणजे खबरी. तथापि, पोलिसांची जवळीक असल्याचा फायदा घेत, हेच खबरी आता खंडणीखोर बनत असल्याचे धक्कादायक वास्तव ग्रँटरोड येथे समोर आले ...
राज्यासह देशात गाजावाजा करत, २०१० साली शिक्षण हक्क कायद्याला सुरुवात झाली. मात्र, मुंबई महानगरपालिकेनेच या कायद्याला कचऱ्याची टोपली दाखविल्याचे वास्तव उघडकीस आले आहे ...