अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत आवश्यक सुरक्षेसह सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे मत संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी व्यक्त केले. ...
मिरजेतून लातूरला आतापर्यंत पोहोचविण्यात आलेल्या सहा कोटी २० लाख लिटर पाण्यासाठी रेल्वेन तब्बल चार कोटी रुपयांचे बिल आकारले असून त्यापैकी ४ मे पर्यंतचे २ कोटी ४ लाखांचे बिल तात्काळ अदा करावे ...
देशातील १२ बंदरांपैकी ३ बंदरे तोट्यात असून, त्यात मुंबई बंदराचा समावेश आहे. त्यांची स्थिती सुधारण्यासाठी काही पावले उचलण्यात येत असून, महसुलात वाढ केली जात असल्याचे केंद्रीय ...
राज्याला पाणी संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेले ‘जलयुक्त शिवार’ अभियान युद्धपातळीवर राबविले जात आहे. ...
आपल्या मुलीने भावकीतीलच एकाशी पळून जाऊन प्रेमविवाह केला म्हणून मुलीकडच्यांनी केलेल्या हल्ल्यात जोडप्यासह पाच जखमी झाले. चार वर्षांपूर्वी लग्न केल्यानंतर हे जोडपे प्रथमच यात्रेसाठी गावात आले होते. ...