मिरजेतून लातूरला आतापर्यंत पोहोचविण्यात आलेल्या सहा कोटी २० लाख लिटर पाण्यासाठी रेल्वेन तब्बल चार कोटी रुपयांचे बिल आकारले असून त्यापैकी ४ मे पर्यंतचे २ कोटी ४ लाखांचे बिल तात्काळ अदा करावे ...
देशातील १२ बंदरांपैकी ३ बंदरे तोट्यात असून, त्यात मुंबई बंदराचा समावेश आहे. त्यांची स्थिती सुधारण्यासाठी काही पावले उचलण्यात येत असून, महसुलात वाढ केली जात असल्याचे केंद्रीय ...
राज्याला पाणी संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेले ‘जलयुक्त शिवार’ अभियान युद्धपातळीवर राबविले जात आहे. ...
आपल्या मुलीने भावकीतीलच एकाशी पळून जाऊन प्रेमविवाह केला म्हणून मुलीकडच्यांनी केलेल्या हल्ल्यात जोडप्यासह पाच जखमी झाले. चार वर्षांपूर्वी लग्न केल्यानंतर हे जोडपे प्रथमच यात्रेसाठी गावात आले होते. ...
मद्य उद्योजक विजय मल्ल्या याला भारतात पाठविण्यास इंग्लंडने नकार दिल्यावर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) आंतरराष्ट्रीय पोलिसांना (इंटरपोल) मल्ल्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस ...
सरकारी व खासगीतील नोकरी,परदेशात जाण्यासाठी आवश्यक बनलेले चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुंबईकरांना पोलिसांच्या विशेष शाखेत (एसबी-१) मध्ये घालावे लागणारे हेलपाटे ...
प्रशासकीय फेरबदल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ एप्रिल रोजी तब्बल ७३ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. या घाऊक बदल्याने प्रशासनात खळबळ उडाली होती ...