तालुक्यातील वानाडोंगरी येथील राजीवनगरात असलेल्या शांतिनिकेतन विद्यालयातील ७२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. यातील २६ विद्यार्थ्यांना नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती ...
खेळाडू कोट्यातून भरती झालेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांची क्रीडा नैपुण्याची प्रमाणपत्रे बनावट असल्याचे न्यायालयीन प्रकरणात उघड झाल्यानंतर गेल्या काही वर्षांत या कोट्यातून ...
स्वत:ला पृथ्वीसारखे समजा. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते. त्यामुळे पृथ्वीवर सूर्योदय आणि सूर्यास्त या प्रक्रिया घडत असतात. त्यामुळे आता सूर्यास्त समजा, परंतु सूर्योदय ...
‘मुंबई महानगरपालिकेची सत्ता ताब्यात आल्याखेरीज राज्यावर पकड मिळणार नाही, ही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे या निवडणुकीआधी सरकार अल्पमतात ...
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वादात देशद्रोहाच्या आरोपाचा सामना करीत असलेला विद्यार्थी संघाचा नेता कन्हय्या कुमार दिल्ली पोलिसांसाठी मोठी अडचण निर्माण ...