नाटकांचे चित्रपटांत माध्यमांतर करताना काहीच हरवले नाही; उलट बरेच काही गवसले, असा सूर ‘नाटकाचे माध्यमांतर : काय हरवतं, काय गवसतं?’ या विषयावरील परिसंवादात उमटला. ...
महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशाची ओळख असून, तमाशा कलावंतांच्या पदरी मात्र निराशाच पाहायला मिळते. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी ...
अपहरण आणि पावणेदोन कोटीच्या खंडणी प्रकरणामुळे एकदम प्रकाशझोतात आलेला कुख्यात बुकी अजय श्यामराव राऊत (रा. त्रिमूर्तीनगर) याच्या नरेंद्रनगरातील हायटेक क्रिकेट सट्टा अड्ड्यावर ... ...
प्रदूषणामुळे नावारूपाला येत असलेली तळोजा एमआयडीसीची प्रदूषणासंबंधित समस्या कमी होत नसून, स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होत आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीत ...
पोलीस आयुक्तालयातील ७८ व कारागृहाच्या १२ जागांसाठी शनिवार दुपारपर्यंत १२,२०० अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र आॅनलाइन अर्ज सादर करण्याच्या मुदतीला १५ दिवसांची वाढ मिळाल्याने ...
ठाणे व पालघर जिल्ह्यांत बटाट्यांचे उत्पादन होत नाही. मात्र, वाडा तालुक्यातील काही तरुणांनी एकत्र येऊन आपापल्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर २५ एकरांत या वाणाची लागवड केली आहे. ...
पालघरच्या वीरेंद्रनगर परिसरात खेळत असलेल्या ४ ते ९ वर्षे वयोगटांतील ११ मुलांनी बदामाच्या बिया समजून लेबाल्या फळाच्या बियांमधील गर खाल्ल्याने अत्यवस्थ अवस्थेत त्यांना पालघरच्या ...