सरकारी सबसिडी पात्र व्यक्तीलाच मिळावी यासाठी लागू करण्यात आलेल्या आधार कार्ड योजनेवर मागील काळात कायदेशीर वाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर या योजनेला कायदेशीर स्वरूप देण्यासाठीच्या विधेयकावर ...
राज्याच्या नागरी भागात ३१ डिसेंबर २०१५पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे काही अटींसह नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, या निर्णयाचा राज्यातील लाखो नागरिकांना होणार आहे. ...
लोकलच्या धडकेत चारवर्षीय चिमुकल्यासह तीन जण ठार झाल्याची घटना जोगेश्वरी ते गोरेगावदरम्यान शुक्रवारी सायंकाळी घडली. रूळ ओलांडत असताना ही घटना घडल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या रिक्षा परवान्यांविरुद्ध पुकारलेले आंदोलन तात्पुरते का होईना मागे घेतले आहे. रिक्षा आता जाळू नका. नवीन रिक्षा आल्यावर काय ते बघू ...
नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून उद्योगपती विजय माल्ल्या फरार झाल्यानंतर आता थकीत कर्जाच्या प्रकरणांची चर्चा पुन्हा एकदा उजेडात आली असून देशातील ३३ ऋणवसुली न्यायाधिकरणात ...
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांप्रमाणे मुंबईत मराठी माणसाचा टक्का जतन करण्याची गरज माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. व्यापारी संघटनेच्या कार्यक्रमनिमित्ताने ते एपीएमसी येथे उपस्थित होते ...
जलयुक्त शिवार योजनेसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये १० हजार ३७३ चेक राज्यातील नागरिक, संस्थांनी दिले. त्याद्वारे ९० कोटी रुपये जमा झाले. मात्र २८ वटू शकले नाहीत. ...
राज्यातील विविध महामंडळे आणि प्राधिकरणांनी विविध बँकांमध्ये एफडीमध्ये गुंतविलेल्या रकमेत १४३ कोटी रुपयांचा अपहार झाला असल्याची कबुली वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधान परिषदेत दिली. ...
आयजीसीएसई, आयबी या केंद्रीय अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत मराठी भाषा शिकविणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले. ...