‘भारताचा आर्थिक पाया अत्यंत मजबूत आहे. जेव्हा संपूर्ण जग मंदीच्या भोवऱ्यात सापडले होते तेव्हाही या पायाला तडा गेला नव्हता आणि देशाचा वार्षिक वृद्धीदर कायम राखला गेला होता. ...
महाराष्ट्राला सुवर्णसंधी चालून आली आहे, स्वत:चे जबरदस्त मार्केटिंग करण्याची. एमएमआरडीएच्या सव्वा दोन लाख स्क्वेअर फूट जागेत देश विदेशातील कंपन्यांनी, राज्यांनी स्टॉल थाटले आहेत ...
इ सवी सन २०३५ मध्ये अख्खा हिमालय वितळून जाईल असे उष्ण, अविश्वसनीय आणि चुकीचे भाकीत वर्तविणाऱ्या ‘द एनर्जी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट’चे (टेरी) वादग्रस्त हवामानतज्ज्ञ ...
संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या बलाढ्य भारतीय संघावर अंतिम सामन्यात केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे अखेर १९ वर्षांखालील विश्वचषक गमवावा लागल्याची नामुष्की ओढावली ...
सानिया मिर्झासाठी मार्टिना हिंगीस इतकी ‘लकी’ ठरेल असा विचार खुद्द सानियानेही केला नसेल. तब्बल ४० सलग विजयांची नोंद करून या जोडीने टेनिस क्षेत्रात दबदबा निर्माण केला आहे. ...
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्तविल्याप्रमाणे भारताची राज्यघटना हे कोणत्याही रक्तपाताविना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देणारे शस्त्र ठरले आहे, ...
घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवताना पुणेरी पलटणने बंगळुरु बुल्सला २९-२७ असा धक्का देत प्रो कबड्डीच्या गुणतालिकेत १९ गुणांसह पाचव्या स्थानी झेप घेतली ...
व्हॅलेंटाइन डे म्हणजे सर्व प्रेमीयुगुलांचा आवडता दिवस. आपण किती प्रेम करतो हे सांगण्याचा हा दिवस. आपल्या प्रियकर/प्रेयसीसोबत हा दिवस अविस्मरणीय पद्धतीने साजरा करण्याचे प्लॅन्स सर्व तरुणाई करत असते. ...
बी- टाउनमध्ये पाहावे तेव्हा कॅट फाइट्स होताना दिसतात. दीपिका-कॅटरिना, ऐश्वर्या बच्चन व राणी मुखर्जी, सोनाक्षी सिन्हा व कॅटरिना यांच्या कॅटफाइट्स आठवतात का..? ...