कृष्णा, विक्रीकर विभागाने व्हॅट रिफंड ४५ दिवसांच्या आत देण्याचे सर्क्युलर काढले आहे म्हणे, ते काय आहे? कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, व्हॅट हा राज्य ...
‘मुंबई मेक इन इंडिया’च्या निमित्ताने मुंबईत आलेले हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी रविवारी विविध उद्योगसमूहांशी २0 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले ...
‘भारताचा आर्थिक पाया अत्यंत मजबूत आहे. जेव्हा संपूर्ण जग मंदीच्या भोवऱ्यात सापडले होते तेव्हाही या पायाला तडा गेला नव्हता आणि देशाचा वार्षिक वृद्धीदर कायम राखला गेला होता. ...
महाराष्ट्राला सुवर्णसंधी चालून आली आहे, स्वत:चे जबरदस्त मार्केटिंग करण्याची. एमएमआरडीएच्या सव्वा दोन लाख स्क्वेअर फूट जागेत देश विदेशातील कंपन्यांनी, राज्यांनी स्टॉल थाटले आहेत ...
इ सवी सन २०३५ मध्ये अख्खा हिमालय वितळून जाईल असे उष्ण, अविश्वसनीय आणि चुकीचे भाकीत वर्तविणाऱ्या ‘द एनर्जी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट’चे (टेरी) वादग्रस्त हवामानतज्ज्ञ ...
संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या बलाढ्य भारतीय संघावर अंतिम सामन्यात केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे अखेर १९ वर्षांखालील विश्वचषक गमवावा लागल्याची नामुष्की ओढावली ...
सानिया मिर्झासाठी मार्टिना हिंगीस इतकी ‘लकी’ ठरेल असा विचार खुद्द सानियानेही केला नसेल. तब्बल ४० सलग विजयांची नोंद करून या जोडीने टेनिस क्षेत्रात दबदबा निर्माण केला आहे. ...
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्तविल्याप्रमाणे भारताची राज्यघटना हे कोणत्याही रक्तपाताविना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देणारे शस्त्र ठरले आहे, ...