मार्च २०१४ मध्ये गारपिटीमध्ये लासुर्णे (ता. इंदापूर) गावात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. शासनाने या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला ...
मुलांना योग्य आहार मिळावा, या हेतूने शाळांमध्ये बांधण्यात आलेले किचनशेड बऱ्याच ठिकाणी वापराअभावी पडून आहेत. तर, काही ठिकाणी याचा प्रभावी वापर होत आहे ...