जळगाव - महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर झालेल्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा या मागणीसाठी शहर जिल्हा कॉँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. ...
नाशिक : मातोरी येथील यमुना पांडुरंग रेंजर (६०) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़ २) रात्रीच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली़ दूषित पाण्यामुळे या महिलेस अतिसाराची लागण झाली व त्यातच तिचा मृत्यू झाल्याची चर्चा मातोरी ग्रामस् ...
अहमदनगर : भिंगार परिसरातील धनदांडग्यांना पैसे घेऊन दोन मजले बांधण्याची परवानगी मिळत असल्याचा आरोप करत छावणी मंडळाच्या जाचक अटी व नियमांमुळे सामान्यांवर स्थलांतर होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही ...
संगमनेर : तळेगाव प्रादेशिक योजनेचा पाणीपुरवठा सोमवारपासून अचानक बंद केल्याने दुष्काळग्रस्त २१ गावांमध्ये निर्जळी आहे. निळवंडे धरणातून प्रवरा नदीला पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. ...
भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सकारात्मकतेवर आधारित हवेत. दोन्ही देशांमधील चर्चा प्रक्रिया सुरू करण्याची आवश्यकता तर आहेच. परंतु गेल्या ६९ वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू आहे. ...