भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत ही तेथील जनतेचीदेखील इच्छा आहे. दोघांमधील संबंध सुधारण्यासाठी चर्चा आवश्यक आहे. युद्धामुळे आणखी नव्या समस्या निर्माण होतात. ...
अतिक्रमण हटवण्यास गेलेले पोलीस आणि कब्जा करणाऱ्या लोकांमध्ये गुरुवारी उडालेल्या भीषण चकमकीत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २४ झाली आहे. मृतांमध्ये एक पोलीस अधीक्षक आणि ठाणेदाराचाही समावेश आहे ...
भाजपाकडून प्रसाद लाड आणि अपक्ष मनोज कोटक यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. गेल्या दोन वर्षांत दोनदा पराभवाला सामोरे गेलेले ...
सरकारी महाविद्यालये व विद्यापीठांचा अभ्यासक्रम लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनणार आहे. भारत सरकारने त्यासाठी वॉशिंग्टन विद्यापीठ, गेल विद्यापीठसारख्या जगातल्या नामवंत तंत्रशिक्षण संस्थांशी करार केले ...
लिबियाच्या समुद्रकिनाऱ्यावर निर्वासितांचे शंभराहून अधिक मृतदेह आढळले आहेत. हे निर्वासित समुद्रमार्गे युरोपातील वेगवेगळ्या देशांत आश्रयाला निघाले होते. ...
दुष्काळामुळे भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. राज्यभरातील सर्वच बाजारपेठांमध्ये आवक घटल्याने दर गगनाला भिडले आहेत. भेंडी, टोमॅटोचे दर पाच महिन्यांत पाच पट वाढले आहेत ...
दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुुंडे यांनी कायम कार्यकर्त्यांना सन्मान दिला. त्यांचे राजकीय संस्कार आपल्यावरही आहेत, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी केले. ...
विधि क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘न्यायिक प्रशिक्षण आणि संशोधन संस्थे’च्या (जेटीआरआय जर्नल) वार्षिक अंकात प्रवीण गांधी विधि विद्यालयाचे शार्दूल कुलकर्णी ...
रेल्वे क्रमांक १३९ वर तिकीट केंद्रावर काढलेली मेल-एक्सप्रेसची आरक्षित तिकिटे,रद्द झालेल्या तिकिटांवर आरक्षित झालेली तिकीटे(आरएसी) व प्रतिक्षायादीतील तिकिटे रद्द करण्याची सुविधा सुरु करण्यात ...