स्मार्ट सिटी बरोबर नगरसेवकांनाही स्मार्ट बनविण्यासाठी, पालिका प्रशासनाने नगरसेवकांच्या हाती टॅब दिले होते. परंतु, एक वर्ष उलटूनही ते काही केल्या कोणाकडे ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात बलात्काराच्या दाखल होणाऱ्या गुन्ह्याचे प्रमाण हे तिप्पट आहे. ग्रामीण भागात दाखल झालेले शंभर टक्के गुन्हे उघडकीस आले ...
ऐन भात कापणीच्यावेळी भात भिजल्याने आता भरडून आणलेले तांदूळ घेण्यास व्यापारी नाखूष दिसत असून तांदळासह भाताचा पेंढाही भिजल्याने कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे ...