राज्य शासनाच्या संकेत स्थळावरील ‘ग्रीव्हन्स रिड्रेसल पोर्टल’वर नागरिकांनी आॅनलाइन नोंदविलेल्या तक्रारी व त्यांचे केले गेलेले निवारण ही ‘परकीय सरकारांकडून गोपनीय स्वरूपात ...
पश्चिम रेल्वेने रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. पण, काहीवेळा फलाटावर शौचालय नसणे, दूर कोपऱ्यात शौचालय असल्यामुळे त्रास होतो. प्रवाशांच्या या समस्या सोडविण्यासाठी ...
हरित आच्छादन आणि वन्य जीव संरक्षणाची वाढती गरज लक्षात घेता देशभरातील २०० शहरांमध्ये ‘शहरी वन’ संकल्पना राबविण्यात येणार असून, या अंतर्गत वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्याचा मानस आहे ...
मुंबई शहराची सागर किनारपट्टी दहशतवादी संघटनांसाठी किती सहज उपलब्ध होऊ शकते, याचा अनुभव नुकताच आला. सहापैकी पाच लँडिंग पॉइंट्सवर ‘दहशतवादी’ किती सहजपणे येऊ शकतात ...