मथुरेत जे काही घडले, त्याला उत्तर प्रदेश सरकार जबाबदार आहेच, पण केंद्रातील राज्यकर्ते आणि एकूणच देशातील सर्व पक्षांचे राजकारणी अशा घटना घडण्यास कारणीभूत आहेत. ...
उन्हाळ्याच्या सुट्टीचा अखेरचा आठवडा सुरू असून, येत्या शैक्षणिक वर्षासाठी शालेय वस्तूंची खरेदी करण्यासाठी पालकांची लगबग सुरू आहे. नवीन पुस्तके, बॉटर बॅग आणि खाऊचा ...
नालेसफाईवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले असतानाच पावसाळ्यापूर्वी पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नाल्यांच्या सफाईची कामे वेगाने पूर्ण करण्यात यावीत ...
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास कर्करोगाचा धोका वाढतो. तंबाखूच्या व्यसनाचे गांभीर्य लक्षात घेत, जागतिक तंबाखूविरोधी दिनाचे औचित्य साधून पश्चिम ...
स्वत:च्या हक्काच्या घराची आस बाळगणाऱ्या गोराई येथील जुन्या एमएचबी कॉलनीतील रहिवाशांची प्रतीक्षा लांबतच आहे. बिल्डर आणि सोसायटी असोसिएशनच्या संगमनतामुळे गेली दहा ...
मान्सूनपूर्व कामांची डेडलाइन संपून देखील शहरातील महत्त्वाच्या नाल्यांची सफाई झालेली नसल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे नाल्यातून वाहणारे पावसाचे पाणी तुंबून पूरपरिस्थिती ...
देशाची अर्थव्यवस्था बदलू पाहणाऱ्या विविध महत्त्वांकाक्षी प्रकल्पांची मांदियाळी रायगड जिल्ह्यात होऊ घातली आहे. एक लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक गुंतवणूक असलेल्या ...
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील वीर गावच्या हद्दीत रविवारी सकाळी दोन वेगवेगळे अपघात झाले. यामध्ये सुमो - जीप - ट्रक व कारचा समावेश आहे ...