किरकोळ कारणावरून झालेला वाद... या वादातून एकावर धारदार शस्त्राने झालेले वार... आणि त्यानंतर याप्रकरणी तब्बल १९ वर्षे तीन सख्ख्या भावांवर चाललेला खटला... मात्र, शनिवारी झालेल्या ...
मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या चौपाट्याच मुंबईकरांच्या जिवावर उठत असल्याचे उघड झाले आहे. गेल्या पाच वर्षांत मुंबईतील चौपाट्यांवर १५९ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी ...
महिन्याभरापूर्वी बनावट रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत हार्बर रेल्वे मार्गावर कॉटनग्रीन आणि रे रोड रेल्वे स्थानकांदरम्यान प्रवाशाला लुटणाऱ्या दोघा लुटारूंना रेल्वेच्या गुन्हे शाखेने जेरबंद ...
माझ्यासारखा एक सामान्य माणूस इथपर्यंत पोहचतो, हा भारतीय लोकशाहीचा चमत्कार आहे. त्यामुळे अशा या लोकशाहीला मजबूत करणे, तिचा सन्मान वाढविणे आणि शेवटच्या ...
गोपीनाथ मुंडे यांचे जीवन कायम संघर्षमय राहिले. त्यांच्या संघर्षातूनच भाजपाला राज्यात सत्ता मिळाली, अशी प्रांजळ कबुली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी येथे ...
भारताचा थाळीफेकपटू विकास गौडा पुढील वर्षीच्या रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. आॅलिम्पिकमधील अॅथलेटिक्स प्रकारात खेळाडूंची संख्या वाढविण्यासाठी पात्रता निकष ...