कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात राज्य सरकारने एलबीटी वसुली बंद करुन अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. मात्र थेट उत्पन्नाचा मुख्य स्रोत बंद झाल्याने महापालिकेस ...
अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांची एकत्र महापालिका न करता बदलापूरची स्वतंत्र महापालिका करावी, यासाठी सुरू केलेल्या मोहीमेला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे ...
शहरातील स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयास २०० बेडची शासनमान्यता मिळाली असून केवळ रुग्णालयाची इमारत शासनाकडे हस्तांतरित न झाल्याने सुविधा रखडल्या आहेत. ...
रक्तदाब, स्थूलपणा, कोलेस्ट्रोल नियंत्रित ठेवून ह्रदय शाबूत राखण्याकरिता सध्या वेगवेगळ््या ब्रॅण्डेड कंपन्यांचे खाण्याचे तेल वापरण्याकडे लोकांचा कल असताना ...
पालघर जिल्ह्यातील एकूण ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी ३५ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या करण्यात आलेल्या कायापालटानंतर कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत रूग्णालयात प्रसूतींचे वाढलेले प्रमाण ...
वसई विरार महापालिकेची पदे भरली जात नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. पालिकेच्या एकूण नऊ प्रभाग समितींच्या सहाय्यक आयुक्तपदाचा कार्यभार पालिकेती ...
सध्याच्या तरूणांचा ओढा हा नोकऱ्यांकडे अधिक असतो. शेतीपेक्षा ते नोकरीला जास्त प्राधान्य देतात. मात्र वाडा तालुक्यातील काही तरूणांनी एकत्र येऊन आपआपल्या शेतात प्रायोगिक ...