पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर फिर्यादीला एफआयआरची प्रत तात्काळ देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्यास तक्रारदाराला त्याची प्रत मिळणे कठीण जाते. ...
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण) लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेतच करण्यात येणार आहेत. यामुळे लाभार्थ्यांची निवड पारदर्शीपणे होणार असल्याची अपेक्षा जाणकारांनी वर्तविली आहे ...
उद्योगाचे पाणी अथवा सांडपाणी नदी, नाले, तलावात सोडून जलप्रदूषण करणाऱ्या उद्योगांना आता दीडपट दंडाची तरतूद करण्यात आले आहे. तसेच नोंदणी असणाऱ्या लहान उद्योगांना ...
पंधरवड्यापूर्वी हवामानात बदल झाल्याने त्याचा टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम होऊन येथील बाजारात आवट घटली, त्यामुळे येथील किरकोळ बाजारात टोमॅटो १०० रुपये प्रति किलो ...
दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची विस्कटलेली शैक्षणिक घडी आज भारतीय जैन संघटनेने पुन्हा बसविली. जिल्ह्यातील या शेतकऱ्यांच्या २० मुलांचे ...