ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
देशाच्या अंतर्गत सुरक्षेची स्थिती गंभीर बनल्याची चिंता काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करतानाच ...
अन्न, वस्त्र, निवारा मानवाच्या मुलभूत गरजा असल्या तरी लोकशाही देशात त्या टप्प्याटप्प्याने प्राप्त होत असतात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र त्याची एक निश्चित मर्यादा असावी. ...
शिया धर्मगुरूला मृत्युदंड देण्यात आल्याने सौदी अरब आणि इराणदरम्यानचा तणाव विकोपाला पोहोचला असून सौदी अरब आणि मित्र देशांनी इराणसोबतचे संबंध तोडले आहेत. ...