जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षाला १५ जून रोजी प्रारंभ होत आहे. याकरिता पाल्यांना लागणाऱ्या शालोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी दुकाने ...
वसईत नव्यानेच स्थापन झालेल अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधात्मक शाखेने नवघर-माणिकपूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून बिनबोभाट सुरु असलेल्या हॉटेल पॅलेस आणि हॉटेल अंजलीवर ...
नुकत्याच तलासरी तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुकयातील झरी ग्रामपंचायत भाजपाने माकपाच्या ताब्यातून घेतली. अनेक वर्षांपासून माकपाच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत ...
जळगाव: मनपाच्या जन्म-मृत्यू नोंद विभागातील जन्म-मृत्यू नोंदीचे तब्बल ७० ते ७५ रजिस्टर जीर्ण अवस्थेत असून त्याची पाने सुटी झाली असल्याने या पानांचे लॅमिनेशन करून बाईंिडंग करणे आवश्यक आहे. मात्र जन्म-मृत्यू विभागाने याबाबत भांडार विभागाकडे तब्बल दहा वे ...