कोपरगाव : राहाता, संगमनेर, श्रीरामपूर येथे पिण्याला पाणी आहे़ मात्र कोपरगावमध्ये वीस दिवसानंतर पाणी येते़ एप्रिल महिन्यात गोदावरी कालव्यांना आवर्तन आले़ साठ वेळा नळाला पाणी पुरवठा होईल, ...
अहमदनगर : जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयात आजपासून (मंगळवार) अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. तब्बल महिनाभर चालणाऱ्या या प्रक्रियेत दहावी उत्तीर्ण सर्वांना प्रवेश मिळणार असून, ...