बंदीजनांकडून देवीसाठीचा लाडूप्रसाद बनविणारे कळंबा कारागृह हे देशातील पहिले कारागृह आहे. बंदीजनांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणारा हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय आहे. ...
वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवरील शिक्षणाचे ओझे दिवसेंदिवस वाढत आहे. जितकी मोठी शाळा तितके मोठे दप्तर असे समीकरण आजच्या काळात झाले असल्याचे दिसते. ...
छोट्या पडद्यावरील मालिकांच्या लोकप्रियतेमध्ये त्या त्या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांचं मोठं योगदान असतं. या मालिकेतील हे कलाकार प्रत्येक घराघरात जणू काही कुटुंबाचे सदस्य ...
कधी काळी आई-वडिलांना देव मानणाऱ्या मुलांना त्यांचे वृद्धत्व ओझे वाटू लागले आहे. ज्येष्ठांच्या ‘आधाराची काठी’ होण्यापेक्षा त्यांच्या जगण्यावरच गदा आणली जात आहे. ...
नाना पाटेकर , मकरंद अनासपुरे पाठोपाठ आता दिग्दर्शक नागराज मंजुळेनं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपला हात पुढे केलाय. 'सैराट' सिनेमाला मिळालेल्या यशामुळे सिनेमानं बॉक्स आॅफिसवर ...
सिद्धार्थ जाधव याच्या ‘गेला उडत’ या नाटकाची चर्चा सध्या फार जोरात आहे. या चर्चेचे उधाण हिंदी इंडस्ट्रीमध्येदेखील वाहत आहे. हिंदी विनोदी मालिकेतल्या भारती सिंगनेदेखील ‘गेला उडत’ ...