२०१४ पर्यंत झालेल्या पावसाळ्यानंतर टंचाईचे नियोजन करण्यासाठी ४ महिन्यांचा अवधी मिळत असे; परंतु २०१५ मध्ये पावसाळा संपताच आॅक्टोबर महिन्यापासून टंचाई नियोजनासाठी खर्च करण्याची वेळ प्रशासनावर आली. ...
शहरातील औद्यगीक वसाहत व शिंदे नाईक नगर या परिसरात पिण्यसाठी पाणी मिळत नाही. अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करुन देखील पाण्याची सोय केली जात नाही. ...