अहमदनगर : महापालिकेच्या महासभेला सुरूवात झाली, त्यावेळी सभागृहात फक्त १५ नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे गणपूर्तीअभावी सभा तहकूब करण्याची वेळ सत्ताधारी आघाडीवर आली. ...
राहुरी : प्रसाद शुगर कारखाना बंद करून राहुरी येथील तनपुरे कारखाना सुरू करण्याची हिंमत विरोधकांकडे आहे का? असा खडा सवाल करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी प्रसाद तनपुरेंसह विरोधकांवर डोफ डागली. ...
अहमदनगर : दिल्ली येथे भारतीय सेनेत सैनिक म्हणून कार्यरत असलेल्या नगर तालुक्यातील खारेकर्जुने येथील योगेश रामदास गारगुंड (वय ३०) यांचा वाहन अपघातात मृत्यू झाला़ ...
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील धोत्रे बुद्रूक्रजवळील चुडामल वस्ती येथील इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने चिंचेच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील एका परप्रांतीय महिलेने दोन चिमुकल्यांसह प्रियकराबरोबर धूम ठोकली आहे. आपली दोन मुले मिळावीत म्हणून वडिलांनी आठ दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. ...