जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे नाझरे क.प. येथील शेतकरी लक्ष्मण राघू नाझीरकर यांना मोबाईल कंपनीचा टॉवर टाकून देण्याच्या नावाखाली सलग दोन वर्षे फसविणाऱ्या भामट्याला ...
रोहिणी नक्षत्र पावसाविना सरले, मृगही कोरडे जाऊ लागले आहे. पावसासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या असून, धूळवाफेवर केलेल्या भातपेरण्या अडचणीत आल्या आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अंगणवाडीमध्ये वाटप करण्यात आलेला गूळ खाल्यावर एका पदाधिकाऱ्याला करंट लागला.... महिला सदस्यांना तरतरी आली....तर एका सदस्याने डोक्यात ...
वातावरणातील बदलामुळे आंबेगाव तालुक्यात टोमॅटो पिकावर विविध प्रकारच्या विषाणूजन्य रोगांनी हल्ला केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे़ बहुतेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला ...
कांद्याचे सतत कोसळणारे दर लक्षात घेता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उद्रेक होणे आणि या उद्रेकाचा लाभ उठविण्यासाठी राज्याच्या सत्तेच्या विरोधात असणाऱ्या राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरणे ...
सागरीकिनारा सुरक्षे संदर्भात उद्या मुंबईत केन्द्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या नऊ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेतील त्रुटी ...
अमेरिकेच्या दौऱ्यात आणि विशेषत: अमेरिकी काँग्रेसला संबोधीत करताना पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी जे तत्त्वज्ञान (हा शब्द अमेरिकेनेच वापरला आहे) मांडले त्याचे अनुसरण भारतात ...
गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये अण्विक पुरवठादार समूहातील (एनएसजी) भारताच्या प्रवेशाची चर्चा रंगते आहे. अलीकडच्या काळात तंत्रज्ञान आणि अर्थकारणात मिळविलेल्या ...