प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सरकारी नोकराना अभय देण्याचा शब्द पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी पाळला असून अखिल भारतीय सेवेतील नोकरशहांना आता कोणतेही केन्द्रीय मंत्रालय परस्पर ...
कोल्हापूर शहरांतर्गत पाच वर्षांपूर्वी केलेल्या ४९ किलोमीटर रस्त्यांसाठी टोल देणार नाही, अशी भूमिका कोल्हापूरकरांनी घेतली, तेव्हा राज्यात तो चेष्टेचा विषय बनविला गेला. योग्य त्या करारानुसार ...
धोकादायक इमारत रिकामी न करता दोन जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या महिलेवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांतर्गत खटला चालवण्याचा निर्णय सत्र न्यायालयाने दिला. ...
सरत्या वर्षाच्या अखेरीस राज्य सरकारने राज्य पोलीस दलात महत्त्वपूर्ण बदल करीत २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यापैकी १७ अधिकाऱ्यांना नव्या वर्षाचे ‘प्रमोशन’ गिफ्ट मिळाले ...
नवीन वर्ष २०१६ हे वर्ष लीप वर्ष असल्याने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस आहेत. त्यामुळे वर्ष ३६५ ऐवजी ३६६ दिवसांचे असणार आहे. तर यंदाच्या वर्षभरात एकही अंगारकी संकष्टी ...
काँग्रेससह जाण्याचे पक्षश्रेष्ठींचे आदेश असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपाच्या सुरात सूर मिसळत बंडखोर उमेदवाराला मदत केली़ याची गंभीर दखल पक्षाने घेतली असून, ...
कांदिवली पूर्वेकडील आगीत भस्मसात झालेल्या दामूनगर भीमनगर परिसरातील पीडितांना मुंबई महानगरपालिकेने मोठा दिलासा दिला आहे. पालिकेच्या आर/दक्षिण विभागाने स्थानिकांच्या ...
धारावी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर निविदा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या असतानाच सेक्टर १मधील रहिवाशांनी प्रकल्पाला असलेला विरोध अधिक तीव्र केला ...