पंजाबमधील हवाई दलाच्या तळावर हल्ला करणारे दहशतवादी हे मानवतेचे शत्रू असून त्यांना भारताची प्रगती झालेली पचत नसल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ...
या पोरींच्या आईबापांनी, आज्या-पणज्यांनी जंगलाबाहेरचं जग बघितलेलं नाही. त्यांच्याही पायाखालचा रस्ता धुळीचा आणि मोठय़ा कष्टांचा! पण त्यांनी पाय उचलला आहे, शाळेच्या दिशेने.. काय आहे त्यांच्या मनात आणि आयुष्यात? ...
खरंतर दोन शेजा:यांची भेट ही ‘अशी’च असली पाहिजे. गाजावाजा न करता, पूर्वनियोजनाची गरज न भासता सहज घडलेली. भारत-पाकिस्तानातल्या आपण शेजारी नागरिकांनीही एकमेकांकडे सहज ‘चहा’ला जायला, काय हरकत आहे? ...