भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या मालकीच्या साडेतेवीस एकर जमिनीतून रेतीउपसा झाल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. कल्याण तालुक्यातील आपटी चोण ...
पहाटेच्या वेळेत कल्याणहून मुंबईच्या दिशेला धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून उपनगरी प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्याची शक्कल मध्य रेल्वे प्रशासनाने लढवली. ...
बोरीवली स्थानकात धावत्या ट्रेनमधून उतरताना एक महिला ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडली आणि या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटिव्हीत कैद झाल्यानंतर कमी उंचीचे प्लॅटफॉर्म अजूनही ...
सरकार आणि राज्यपाल बदलले म्हणून कोणत्याही प्रकरणाची कायदेशीर स्थिती बदलत नाही. मोदी सरकारने सीबीआय यंत्रणेचा दुरूपयोग चालवला असून काँग्रेसच्या विविध नेत्यांना टार्गेट ...
पंतप्रधानपदाची अभिलाषा कधीच बाळगली नाही, असे स्पष्ट करून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी; इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर हंगामी पंतप्रधान बनण्याची त्यांची इच्छा होती, या दीर्घकाळापासून ...