कराड येथून मुंबईला प्रवासी घेवून जाणाऱ्या खाजगी बसने भरधाव वेगात कंटेनरला धडक दिली. त्यात बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर प्रवाशांनी बस चालकाला शिवीगाळ ...
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे कर्करोग होण्याचा धोका अधिक आहे. कर्करोगाला आळा घालण्यासाठी तंबाखू आणि सिगारेटच्या पाकिटावर ८५ टक्के भागात कर्करोग होण्याचा ...
चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला सोमवारी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. तसेच जागेच्या मालकाला गुन्ह्यात सहभागी असल्याबद्दल ...
मुंबई विद्यापीठाचा २०१६-१७ आर्थिक वर्षाचा शिलकीचा अर्थसंकल्प सोमवारी पार पडलेल्या अधिसभेत मंजूर करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी ६ कोटी ...
पर्यावरणाचा ऱ्हासामुळे वातावरणात बदल होत आहे. त्यातच जंगल नष्ट होत असल्याने जंगली श्वापदांवरही परिणाम होत आहे. नुकताच कर्नाळा अभयारण्यात बिबट्या आढळल्याने ...
वरुणराजाच्या अवकृपेमुळे दुष्काळ मराठवाड्याची पाठ सोडत नसल्याने शेतीतून हाती काही उत्पन्न मिळणे तर दूरच, शेतीवर केलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. उ ...
दुष्काळामुळे मराठवाड्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पाणी व रोजगाराचा प्रश्न बिकट बनला असून सुरळीत पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी निलंगा ...
नागरी सेवा (सिव्हिल सर्व्हिसेस) अधिकाऱ्यांच्या संघटनेच्या महासंघाने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या प्रक्रियेसाठीच्या उच्च अधिकार समितीच्या तटस्थतेबद्दल शंका व्यक्त ...
सुमारे सात हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून फरार झालेल्या विजय मल्ल्या यांची सध्या चर्चा जोरात असली तरी त्यांच्याप्रमाणे देशातील सुमारे ५२७५ लहान-मोठ्या कर्जदारांनी देशातील ...
चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने निश्चित केलेले विद्युतीकरणाचे लक्ष्य पूर्ण केले आहे. याअंतर्गत देशातील ७ हजार गावे विद्युत दिव्यांनी उजळून निघाली आहेत. ...