भामा-आसखेड धरणातून दौंड व शिरूर तालुक्यांतील शेतीसाठी सोमवारी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्यात आले. यामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईस ...
गुंजवणी धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या तातडीने मार्गी लावण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिलेले आश्वासन काही प्रमाणात पूर्ण केले आहे. आठच दिवसांत शंभर टक्के प्रकल्पग्रस्तांना ...
‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे...’ अशा घोषणा देत सोमवारी आळंदीकरांनी प्रदक्षिणा मार्गावर मानवी साखळी धरून आंदोलन केले. आम्हाला फक्त ५ एमएलडी ...
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात १५ ते ४९ वर्षे वयोगटातील सरासरी ४८ टक्के महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण अधिक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे प्रमाण पुणे जिल्ह्यात ...
उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, कळवा-मुंब्रा आणि मीरा-भार्इंदर या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणात जेमतेम २२ टक्के पाणीसाठा ...
डुबी व हातपाटी पद्धतीने रेतीउपसा करण्यास परवानगी देण्याच्या प्रमुख मागणीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाणे जिल्ह्यातील रेती व्यावसायिकांनी लाक्षणिक उपोषण ...