दहिसरमध्ये ६७ लाखांचे हिरे लंपास करुन एका इसमाने पळ काढला. ...
वेळी अवेळी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसविण्यासाठी जिल्हा परिषदेने फेस रिडरसह थम्ब मशीन बसविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
भाजीपाल्याच्या भाववाढीने अनेक भाज्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. ...
शहरातील प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी चौकाचौकात लावण्यात आलेल्या ६८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी ४३ कॅमेरे तीन वर्षांपासून बंद असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. ...
वनमहोत्सवांतर्गत २ कोटी झाडे लावण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे. त्याअंतर्गत प्रत्येक शाळेला २० झाडे लावण्याचे आवाहन करण्यात आले ...
मुंबईचा विकास इतका झपाट्याने होत आहे की, जुन्या इमारतीच्या जागी मोठ-मोठे टॉवर्स उभे राहत आहे. ...
विधीच्या (लॉ) पदवी अभ्यासक्रमासाठी यंदा प्रथमच घेण्यात आलेल्या आॅनलाइन सामायिक प्रवेश परीक्षेचा (सीईटी) निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाला. ...
बेकायदा झोपड्या व अतिक्रमणे नालेसफाईच्या कामात अडथळा ठरत असल्याचा बचाव महापालिका प्रशासनाने केला आहे़ ...
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात एमफील आणि आचार्य पदवीकरिता प्रवेश परीक्षा घेण्यात आली. ...
राज्य परिवहन महामंडळातून प्रवास करताना होणाऱ्या दुर्घटनेत मृत्यू होणाऱ्यांना भरीव मदत देण्याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने ...