आपल्या देशात रोज ४००-५०० लोकांचा मृत्यू हा रस्ता अपघाताने होतो. कोणत्याही नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांपेक्षा ही संख्या मोठी आहे. ...
भीमा नदीचे तीरावर कोरेगाव येथील लढाईत शहीद झालेल्या शुरविरांना मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगाव शौय दिवस अभियान कृती समिती भंडाराच्या वतीने गावोगावी पत्रके वाटुन अभियान राबविण्यात आले. ...
विशेष मोहीम घेऊन ३ दिवसांत शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज काढून शहर होर्डिंग्जमुक्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. तसेच सर्व विभागांना ...