सुमारे दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाला केंद्रात सत्तारूढ करण्यात तरुणाईचा मोठा हातभार लागला होता. नवे सरकार नवी धोरणे राबवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करेल ...
विधानसभेत केवळ एक आमदार निवडून आलेला, मुंबई महापालिकेतही फारसे बळ नाही, पक्षातले सगळे नेते विधानसभेत पराभूत झाले, जे निवडून आले ते दुसऱ्या पक्षातून ...
शहर-उपनगरातील पुनर्विकास प्रकल्पांमुळे विहिरींचा श्वास कोंडत आहे. पाणी प्रश्नांवर स्थिती बिकट बनलेली असताना ‘लोकमत’ने नैसर्गिक जलस्रोत असलेल्या विहिरींचा आढावा घेतला. ...
डीसी करंटवर धावणाऱ्या गाड्या पूर्णपणे बंद होऊन आता एसी करंटवर धावणाऱ्या गाड्या सुरू झाल्यामुळे मुंबईकरांना फायदा होणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचे स्वागत आहे ...
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राज्य सरकारमार्फत राबविल्या जाणाऱ्या अनेक धोरणांचा आलापल्ली येथे रविवारी निषेध मोर्चा काढून तीव्र निषेध करण्यात आला. ...