सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, मराठवाड्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. दुष्काळामुळे जनावरांचे हाल होत असून, जनावरांचा सांभाळ करणे ही सर्वांची प्राथमिकता असणे आवश्यक आहे. ...
नवीन बांधकामांना आवश्यक परवानग्यांमध्ये कपात करून त्याचे श्रेय भाजपाने लाटल्यामुळे शिवसेनेचा तीळपापड झाला आहे़ उभय पक्षांमधील ही धुसफुस स्थायी समितीतही लपून ...
सलमान खानचा नुकताच ५० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी बॉलीवूडमधील सर्व तारे-तारकांनी हजेरी लावली. लुलिया वंतुर ही देखील तिथे सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. ...